Posts

💫विनातारण आणि विना गहाण खता शिवाय कर्ज मिळवा💫 तेही कमी व्यजदरात,सरकार तुमच्या कर्जाची जबाबदारीं घेतय, सरकार देतय तुम्हाला प्रोत्साहन शेतकरी बांधवासाठी खुशखबर !!!

Image
  ♟️सरकार खालील व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी विनातारण कर्ज पुरवठा करायचा निर्णय घेतला आहे... यां मध्ये तुम्ही खालील व्यवसाय वाढीसाठी कर्ज मिळवू शकतात , 🌿दूध व्यवसाय 🌿कुक्कुट पालन 🌿डेअरी व्यवसाय 🌿मस्तपालन 🌿मधू मक्षिका पालन 🌿धान्य ग्रेडिंग 🌿शेळीपालन आपल्याकडे अगोदर काही गाई किंवा म्हैस दुधाचा व्यवसाय किंवा इतर व्यवसाय चालू असेल तर सरकार आपल्याला पुन्हा व्यवसाय वाढीसाठी कर्ज देणार.. 😊 या मध्ये आपल्याला मुक्त संचार गोठा, गाई किंवा म्हैस खरेदीकर्ज मिळणार अधीक माहिती साठी संपर्क - * Hdfc बँक शाखा पाचोरा /भडगाव /चाळीसगाव * 8605170783/9730598877 उदा : तुम्ही दुधाचा व्यवसाय करत असाल तर तुम्हाला खालील कागदपत्रे आवश्यक आहे. 👇 🌿 आवश्यक कागदपत्रे, 1)दुधाचे मागील एकवर्षाचे बिल 2)दुधाचे बिल जमा होणाऱ्या बँकेचे मागील 1 वर्षाचे बँक स्टेटमेंट 3)उद्यम आधार 4)आधार कार्ड पॅन कार्ड 5)मागील 3 वर्षाचे ITR कॉपी CA सही शिक्क्या सह असतील तरच  6)प्रोजेक्ट रिपोर्ट(DPR ) 7)कोटेशन गाई किंवा म्हैस खरेदी चे किमान 10 लाख पर्यंत 😊

HDFC बँक पिक कर्ज आवश्यक कागदपत्रे 🌿

Image
 * HDFC BANK*  🌿 पिक कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे 🌿- 1)शेती -7/12 उतारा /खाते उतारा (8अ ) 2)कर्जदार यांचे आधार कार्ड  / पॅनकार्ड कार्ड/मतदान कार्ड  आणि पासपोर्ट साईझ 2/2 फोटो. 3)कोणत्याही बँकेचे मागील 6 महिन्याचे  बचत खाते बँक स्टेटमेन्ट (फक्त एका व्यक्तीचे ) 4)शेती गट फेरफार नोंदी याचे मालकी हक्क नोंद (ड पत्रक ) 5) 1 जामीनदार आवश्यक आहे.त्यांचे -7/12 उतारा,/खाते उतारा / आधार /पॅनकार्ड,1 फोटो.  * किंवा* 3 वर्षाचे ITR कॉपी CA यांच्या सही शिक्या सह 6)कर्जदार ITR कॉपी मागील 3 वर्षाची CA यांचा शिक्का व सही आवश्यक आहे (ITR कॉपी असेल तर ) 7)आपले कर्ज खाते चालू असलेले कर्ज खाते स्टेटमेंट काढणे 👇 8) सोसायटी चे कर्ज असल्यास सोसायटी ची मागील 3 वर्षाची खतावणी  अधीक माहितीसाठी संपर्क 😊 :- 📞Vikas Jadhav  8605170783/9970237078 📞Laxman Dehade 9730598877

शेतकऱ्यांना कर्ज माफी होणार की नाही??

Image
 महाराष्ट्रतील शेतकऱ्यांना कर्ज माफी होईल, किंवा 50 हजार प्रोत्साहन रक्कम मिळेल, या भ्रमात अजिबात राहू नये. महाराष्ट्रतील शेतकऱ्यांना कर्ज माफी होईल, किंवा 50 हजार प्रोत्साहन रक्कम मिळेल, या भ्रमात अजिबात राहू नये. कालच आपल्या राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी विधानसभेत अजित पवार साहेबाना प्रश्न केला, तेव्हा आपल्या राज्याचे उपमुखमंत्री साहेबांनी सदर विषय सविस्तर महाराष्ट्रातील तमाम कष्टकरी मायबाप शेतकऱ्यांना उत्तर दिले, त्यात त्यांनी स्पष्ट सांगितले की पुढील अर्थसंकल्पा मध्ये अगोदर झालेल्या  2 लाखाच्या आता कर्ज माफी मध्ये ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळायचा बाकी आहे...त्यांचा विचार केला जाईल, आणि जे शेतकरी घेतलेलं पीक कर्ज नियमित भरत आहे त्यांना 50 हजार रुपये देऊ... https://fb.watch/a6AWezRD4b/ असो, सदर विडिओ आपण बघितल्या नंतर च कळेल की साहेब काय म्हटले... आता आपण चांगला विचार केला तर आपल्याला लक्षात येईल.. की सरकार च्या सर्व विकास कामे ही जर तर च्या गोष्टी असतात... त्यात आपण शेतकरी आपला उपयोग फक्त मतदान आल्यावर प्रचार, आणि चुकीचे आश्वासन देऊन, दिशाभूल करून फक्त आपली मत मिळव